ताज्या घडामोडी

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे ही OBC साठी मृत्युघंटा आहे.

ओबीसींना सामाजिक शैक्षणिक मागासलेपणामुळे आरक्षण दिले गेले. यावर ओबीसी, एस. सी.,एस. टी. अनुक्रमे घटनेच्या कलम ३४०-३४१-३४२ प्रमाणे आरक्षण मिळते. मराठा समाजाला सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण ओबीसींच्या सूचित येण्यासाठी सिद्ध करावे लागेल. ते त्यांना सिद्ध करता ..

Environment : प्रदूषणाचा भस्मासुर रोखा...

India : Delhi ; देशाची राजधानी असलेली दिल्ली आता प्रदूषणाचीही राजधानी बनली आहे. दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. राजधानी दिल्लीतील हवेचा दर्जा निर्देशांक ( ए क्यू आय ) ४१५ वरून ४६० वर घसरला आहे त्यामुळे दिल्ली हे जगातील सर्वाधि..

दिव्यांग विभाग बनला कमकुवत...

Maharashtra : Mumbai ;  सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत दिव्यांगाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता स्वतंत्र दिव्यांग विभाग निर्माण करण्यात आला. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांच्या कार्यालयांचादेखील समावेश आहे. या विभागासाठी स्वतं..

मराठा आरक्षण : मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्नमराठा आरक्षणासाठी तीन मा.न्यायमूर्ती (निवृत्त) यांची समिती गठित करण्याचा निर्णयन्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अंतरिम अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारणारMaharashtra : Mumbai ;मराठा..

देशात प्रथमच, कार्बन क्रेडिट, ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर सामंजस्य करार !

 Maharashtra : Mumbai ;जगाला भेडसावणाऱ्या कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण, ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या हेतूने सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला असून देशात प्रथमच महत्त्वपूर्ण अशा सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या..

मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात गठित...

Maharashtra : मराठा आरक्षण ;मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मर..

ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन !

Maharashtra : Satara ; ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar Passes away) यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ..

बिल्डरने घातला दीडशे कोटींचा गंडा !

घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून मध्यमवर्गीय माणूस हा कमी किमतीत फ्लॅट शोधत असतो. त्याचाच फायदा घेऊन पनवेलमधील एका बिल्डरने अजब जादू करीत एक फ्लैट तिघांना विकला. असे एकूण तीनशे फ्लॅट ९०० जणांना दिले असून बिल्डरने दीडशे कोटींचा गंडा घातला आहे. शिरीषकुमार..

प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0

 दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शारिरीक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. त्यामुळे गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन माता व बालमृत्यू दरात वाढ होते. माता ..

ना पोस्टर ना बॅनर, मतदारांना चहाही पाजणार नाही !

Maharashtra:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आपण कोणतंही बॅनर किंवा पोस्टर लावणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यासह नितीन गडकरी यांनी आपण मतदाराला चहाही पाजणार नसल्याचं स्पष्ट केल्यानं हा त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळें..

इंडिया नाव बदलण्याचे श्रेय आपल्या चाळीसगाव मधील एक वकीलास द्यायला हवे !

INDIA / BHARAT - इंडिया आणि इंडियन नाव का वापरायला नको?मूळचे चाळीसगावचे व औरंगाबाद उच्च न्यायालय येथे वकिली करत असलेले वकील केदार चावरे यांनी इसवी सन 2008 साली हा विषय सर्वात प्रथम औरंगाबाद उच्च न्यायालयात मांडला होता. तेथे दाखल याचिकेत (Wp 6349/2008) अन..

भयग्रस्त कपिल पाटील !

निवडणुका जवळ आल्या की, राजकारण्यांना अनेक ढोंगं करावी लागतात. मग जाती - धर्माच्या नावाने मेळावे भरवत जाती- जातींमधील सुभेदारांना गोंजारावं लागतं.  तर कधी जातींच्या भल्याची गाजरं दाखवत संपूर्ण जातीचे आपणच 'मसिहा' असल्याची वातावरण निर्मिती करावी लागते..

पराभवाच्या धास्तीने पछाडल्यानेच मोदी सरकारला महागाईची जाणीव !

Maharashtra : Mumbai ;महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला अचानक महागाईची जाणीव झाली आहे.एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपये व उज्ज्वला योजनेतील सिलिंडरमागे ४०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेऊन जनतेल..

गडकरींची कोंडी...!

"आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त झालाय. त्यामुळं मोदी-शहा, त्यांचे मंत्री त्वेषानं बाहेर पडलेत. पुन्हा सत्ता आणायचीच आणि ती आपल्याच हाती असावी. असे फासे फेकले जाताहेत. याशिवाय प्रचारातले फंडे वापरायला सुर..

फडणवीसांचा जपानमध्ये सोनी, डेलॉईट आणि सुमिटोमोशी बैठका...

 फिल्मसिटीसाठी सोनीला निमंत्रण, आयआयटी मुंबईशी संशोधन सहकार्य तिसर्‍या मुंबईत बांधकाम संधींसाठी सुमिटोमोला निमंत्रण जपान गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करणार Japan : Tokyo ;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपा..

"प्रत्येक राज्यातील भाजप कार्यकारिणीत मराठी माणूस हवाच" - आनंद रेखी.

New Delhi ;आता काळाची गरज पाहून राष्ट्रीय मराठी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री आनंद भैय्या रेखी यांनी आता नवे संशोधन करून प्रत्येक राज्यातील भाजप कार्यकारिणीत मराठी माणसांचा समावेश करण्यासाठी नवा बिगुल फुंकला आहे.राजधानी दिल्लीत ४.५० लाख मराठी भाषिक लोक ..

ISRO : चंद्रानंतर आता सूर्य; आदित्य मोहिमेची तारीख जवळपास निश्चित...

India : ISRO ; इस्रोच्या चांद्रयान 3 च्या चंद्रावरील यशस्वीरित्या स्वारीनंतर इस्रोने आता आपले लक्ष सूर्य आणि पुढच्या अन्य महत्वाच्या मोहिमांकडे वळवले आहे. चांद्रयान 2 च्या अपयशातून शिकून चांद्रयान 3 च्या मोहिमेत यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाव..

Seema Deo : देखणी अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड...

अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय साकारणाऱ्या अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना अल्झायमरचा त्रास होता. जवळपास ८० मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. अनेकविध चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय साकारताना त्..

चंद्रयान मोहिमेत शहापूरच्या साने ब्रदर्सचा विशेष सहभाग...

India : ISRO ; चांद्रयान मोहीम यशस्वी झाली. चांद्रयानाने यशस्वी ल्यांडींगही केले. या यानाच्या इंजिन मध्ये लागणाऱ्या Friction Ring हा महत्वाचा पार्ट ज्यांच्या इंजिनियरिंग कारखान्यातून बनवला गेला, ते आहेत मुळचे शहापूरचे उद्योजक श्री.सुरेशजी साने.सध्या ..

चांद्रयान-३ च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण 'इथे' पाहा !

India : ISRO ; 40 दिवसांपासून प्रत्येक भारतीय ज्या ऐतिहासिक प्रसंगाची वाट पाहात आहे, ते चंद्रारोहण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. आज (दि.२३) सायंकाळी निर्धारित वेळेनुसार सहा वाजून चार मिनिटांनी भारताचे ‘चांद्रयान’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवा..

Atal Bihari Vajpayee Death Anniversary : "हे आहेत भारताचे भावी पंतप्रधान...

देशाच्‍या राजकारणामध्‍ये सर्व विरोधी पक्षांच्‍या नेत्‍यांची मने जिंकणारा नेता तसा विरळाच. मात्र ही किमया भाजपचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी साधली होती. भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांनी नेहमीच विक..

Har Ghar Tiranga : 'तिरंग्यासह सेल्फी' असा करा पोस्ट; PM मोदींचे आवाहन.

Har Ghar Tiranga : हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशवासियांनी येत्या 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले. देशाचा राष्ट्रध्वज हा स्वातंत्र्याचे व राष्ट्री..

Har Ghar Tiranga : 'तिरंग्यासह सेल्फी' असा करा पोस्ट; PM मोदींचे आवाहन.

Har Ghar Tiranga : हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशवासियांनी येत्या 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले. देशाचा राष्ट्रध्वज हा स्वातंत्र्याचे व राष्ट्री..

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी 150 कोटी रुपये - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra : Mumbai ; खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत या घटकांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक योजना, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण व नोकरीइच्छुक ..

Amol Kolhe On Modi : सरकारचे डोके ठिकाणावर आहे का; अमोल कोल्हेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल...

New Delhi :राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe ) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका ( Amol Kolhe criticizes Modi government ) केली आहे.   मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्तावावर बोलताना कोल्हे यांनी अर्थव्यावस्थेवरुन मोदी सरकारव..

डॉक्टरांच्या हलगर्जीणामुळे प्रा हरी नरके यांचा मृत्यू ?

Maharashtra : Pune ;प्रा. हरी नरके ह्रदयविकाराने गेले. त्यांच्या रोगाचे चुकीचे निदान लिलावतीच्या "नामवंत" डाॅक्टरांनी केले, चुकीचे उपचार केले गेले. त्यात त्यांची दहा महिने अपरिमित शारिरीक व मानसिक हानी झाली. त्यांचा आक्रोश कुणापर्यंतच पोहचला नाही. ज्यांनी..

ज्येष्ठ विचारवंत अन् लेखक डॉ. हरी नरके यांचे निधन !!!

Maharashtra : Mumbai ; लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. हरी नरके यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे न..

कात व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार.

Maharashtra : Mumbai ;   कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील कात उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून याविषयावर विविध पैलूंचा अभ्यास करून यासंदर्भात मार्ग सुचविण्याकरीता दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती गठित करण..

गुन्हेगारीच्या बाबतीत ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण अवलंबणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Maharashtra : Mumbai ;राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित असून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आता सायबर इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म निर्माण केला जात असून राज्यात 43 सायबर लॅब सुरु करण्यात येणार आहेत.महिलांवरील अत्याच..

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या...

 सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे.   देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयु..

देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर होण्यासाठी महाराष्ट्र योगदान देईल - मुख्यमंत्री.

Maharashtra : Pune ; मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पुणे शहर, जिल्हा ही एक ऐतिहासिक नगरी आहे. येथे मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. पुणे मेट्रोमुळे मुंबई शहरासारखाच लाखो पुणेकरांनाही लाभ मिळणार आहे.  रिंग रोडसह पुणे शहरात विविध विका..

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रो सह विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन...

Maharashtra : Pune ; शहरी मध्यमवर्गीयांच्या जीवन शैलीविषयी सरकार गंभीर असून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक बनवावे लागेल. त्यादृष्टीने पुणे शहरात मेट्रो सुरू करण्यात आली असून मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरे..

🏭💰 अदानीसाठी मणिपूर घडत आहे 💰🏭

काही महत्वाचे मुद्दे आणि त्यांचा सहसंबंध समजून घेऊया.१. किरण रिजिजू जे आधी कायदेमंत्री होते त्यांना भूविज्ञान मंत्रालय देण्यात आले, हे मूळचे अरुणाचल प्रदेशचे म्हणजे नॉर्थ ईस्टचे.२. २०१५ मध्ये नॉर्थ इस्टच्या डोंगराखाली अमूल्य खनिजे असल्याचा सर्वे समोर आला ..

पोलीस कल्याण निधीत गैरव्यवहार !!!

मुंबई -गुरूवार- पोलीस कल्याण निधीत गैरव्यवहार तसेच लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन यासह इतरही गंभीर तक्रारी असलेल्या परभणी जिल्हा पोलिस अधीक्षकांची बदली करण्यात आली असून वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे अहवाल पोलीस महासंचालक यांजकडे पाठविण्यात येई..

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यातील ८6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा १८६६ कोटींचा चौदावा हप्ता वितरीत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची राजस्थानमधील किसान संमेलनास ऑनलाइन उपस्थितीराज्यातून १२९८० ठिकाणी कार्यक्रमाचे प्रक्षेपण, साडेपाच लाख शेतकऱ्यांची कार्यक्रमास व्हर्च्युअल उपस्थिती !  Maharashtra : Mumbai ;पंतप्रध..

आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह !

मुंबई, दि.२६ जुलै २०२३ :- आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी निर्गमित करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी..

आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजीत पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील पुरपरिस्थितीचा विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत आढावा.अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश.दरडप्रवण भागातील धोकादायक गावांचे सर्वे..

ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस - नाना पटोले

मुंबई, दि. २५ जुलैमहाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पण अजूपर्यंत सर्वे झालेले नाहीत. शेतकरी व जनतेसमोर एकीकडे आस्मानी संकट आहे तर दुसरीकडे सुलतानी संकट आहे.  शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे नैसर्गिक संकट ..

बिहारच्या सभापतींनी घेतली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट.

मुंबई दि.२५: बिहार विधानपरिषद सभापती श्री. देवेशचंद्र ठाकूर यांनी आज विधानभवनातील दालनामध्ये विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. गोऱ्हे यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी, विधानपरिषद विरोधीपक्ष नेते श्..

जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा, सुषमा अंधारेंचा ‘या’ दोन नेत्यांवर आरोप...

Maharashtra: Jalgaon ; महाराष्ट्रातील बांधकाम कामगार आणि वेठबिगारांसाठी राज्य सरकारची मध्यान्ह भोजन योजना सुरू आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचं वृत्त एका मराठी वर्तमान पत्राने प्रसिद्ध केलं होतं.  या वृत्ताचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रे..

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील : फडणवीस.

मुंबई, 24 जुलै (किरण निचिते) :महायुतीतील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वास्तव ओळखले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. माध्यमांमध्ये सद्या विव..

चांद्रयान-३ लवकरच चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार...

भारताचे चांद्रयान-3 हे चंद्राच्या कक्षेच्या अगदी जवळ पोहचले आहे. चांद्रयान लवकरच पृथ्वीची चौथी कक्षा पूर्ण करून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार असल्याची माहिती आज ( दि. २४) केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी माध्यमांशी बोलताना दिली.  चांद्रयान-३..

७ कोटी नोकरदारांसाठी गुड न्यूज ! EPFO कडून व्याजदरात वाढ...

नवी दिल्ली, :   कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यांसाठी ८.१५ टक्के व्याज दर जाहीर केला आहे. याबाबत EPFO ने आज २४ जुलै रोजी परिपत्रक जारी केले आहे. देशभरात सुमारे ..

महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

नवी दिल्ली ,  : राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी संवा..

आम्ही सगळे तुमच्यासोबत, मी सरकारकडेही जाण्यास तयार; उद्धव ठाकरेंची इर्शाळवाडीला भेट...

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावातील ४६ घरांपैकी सतरा ते अठरा घरांवर दरड कोसळल्याची घटना २० जुलै रोजी घडली. या वाडीत २३१ नागरिक होते. दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी दोन महिलांचे मृतहेद एनडीआरएफच्या हाती लागले. ६७ नागरिकांना निवा..

Maharashtra CM met Pm: मुख्यमंत्री शिंदेंनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान मोदींची भेट...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२२जुलै) सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली, याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून (Maharashtra CM met Pm) दिली आहे. त्‍यांनी या भेटीचे फाेट..

आमदार,मंत्री किंवा मुख्यमंत्री होणं एकवेळ सोप आहे, पण एकनाथ शिंदे बनणे केवळ अशक्य..

आज गुरुवार , दर गुरुवारी उपवास करणारे मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब अक्षरशः उपाशी पोटी दुर्घटनास्थळी पोहोचले. इरशालवाडी कडे मार्गस्थ होताना प्रचंड पाऊस, निसरडी वाट. त्यातच माहिती आली की बचाव कार्यातील अग्निशमन दलातील एक जवान दुर्घटनास्थळ..

महाराष्ट्र - गुजरात सीमेच्या संदर्भात लवकरच बैठक – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील.

मुंबई :– महाराष्ट्र - गुजरात सीमेच्या संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या लक्षवेधी वर उत्तर देताना सांगितले आहे.यावे..

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे शेतकरीविरोधी ट्रिपल इंजिन सरकार :- नाना पटोले

मुंबई :-पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारला घेरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता पण सरकारने शेतकऱी प्रश्नांवर बोलू दिले नाही. बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे पण सरकार फक्त कडक कायदा ..

बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, किती वेळा पाहणी कराल ?

मुंबई :- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील महामार्ग पूर्ण करण्याचे अंतिम मुदत वारंवार देऊनही प्रत्यक्षात तो अपूर्ण असल्याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पन्नास हजार ..