शिक्षणाचा दूत

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्वपूर्ण निर्णय - मंत्री आदिती तटकरे

 Maharashtra : Mumbai ;अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्वपूर्ण निर्णय शासन घेत असून उर्वरीत मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्रालयात अंगणवाडी कर्मचारी यांच्या विविध..

शब्द दिल्याप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयात पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Thane : Rajiv Gandhi Medical college ;शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोल..

जव्हारच्या 'त्या' कॉलेजची तपासणी करा, अहवाल द्या...

Maharashtra : Palgharजव्हार ता. पालघर श्री गजानन महाराज कॉलेजसंदर्भात गंभीर तक्रारीची गंभीर दखल घेत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने या महाविद्यालयाची करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करन्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभाग, आयुष आणि ..

school nutrition : शालेय पोषण आहारातून मिळणार अंडी आणि केळी...

Maharashtra : Government schools ;राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एकदा अंडी तसेच अंडी न खाणार्‍या विद्यार्थ्यांना केळी दिली जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या निर्ण..

मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन...

Maharashtra: Mumbai ;रिद्धपूर (जि.अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठासाठी विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करून पुढील वर्षीच्या जूनपासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्य..

Education : राज्यात फार्मसी कॉलेजे ओस !

Maharashtra : Pharmacy Education : राज्यात बी. फार्मसीच्या कॉलेजांमध्ये भरमसाट वाढ झाल्याने त्या कॉलेजांमधील विद्याथ्र्यांच्या प्रवेशांवर विपरित परिणाम झाला आहे. सध्याची आकडेवारी पाहिल्यास राज्यातील बी. फार्मसीच्या पाच कॉलेजांमध्ये एकाही विद्यार्थ्या..

कॉलेजांमध्ये राबविणार 'सुदृढ भारत' मोहीम.

Maharashtra : Mumbai ; केंद्र सरकारच्या विविध योजना, मोहिमांना बळ देण्यासाठी संतत महाविद्यालये आणि विद्यापीठांवर उपक्रमांचा करणाऱ्या "विद्यापीठ मारा अनुदान आयोगाने (युजीसी) आणखी दोन उपक्रमांचा भार उच्च शिक्षण संस्थांवर टाकला आहे. यापैकी म्हणजे उद्योग..

डहाणू तालुक्यातील विविध प्रकल्पांत पाच शाळा बाधित...

Palghar : Dahanu ; डहाणू तालुक्यातील सुरू असलेल्या मुंबई वडोदरा द्रुतगती मार्ग, बुलेट ट्रेन आणि फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पांमध्ये पाच शाळा बाधीत होत असून यातील दोन शाळा गेल्या ४ ते ५ वर्षांपासून निष्कासित केल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना कंटेनर आणि तात्..

पुढील वर्षापासून महाविद्यालयांत चार वर्षांचाही पदवी अभ्यासक्रम !

Maharashtra : Mumbai University ; मुंबई राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आघाडी घेतली असून पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व संलग्नित बिगर स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ३/४ वर्षीय पदवी अभ्यासक्..

पदवीसाठी अभ्यासक्रम आराखडा तयार...

Maharashtra : Mumbai ; नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील सर्व बिगर स्वायत्त कॉलेजांमध्ये पुढील वर्षापासून ■ तीन आणि चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम घेतले जाणार आहेत.  मुंबई विद्यापीठाच्या विद्य..

‘शिक्षण हीच विकासाची गुरुकिल्ली’ - राज्यपाल रमेश बैस

Maharashtra : Mumbai ; शिक्षण हीच विकासाची गुरुकिल्ली आहे. शिक्षण व कौशल्याच्या माध्यमातूनच आदिवासी - जनजाती समाज उन्नती साधू शकेल व राष्ट्र विकासात योगदान देऊ शकेल. यास्तव आदिवासी युवक - युवतींनी शिक्षणाची कास धरावी. तसेच नक्षलवाद्यांच्या विरोधात पु..

माझी नोंदमधील नोंदीचा उपयोग विद्यार्थ्यांना होतो का ?

पुस्तकांना वह्यांची पाने जोडण्याच्या उपक्रमाचे सर्वेक्षणशिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना प्रतिसाद नोंदविण्याचे आवाहनमुंबई,पहिली - ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांना यंदा वह्यांची पाने जोडण्यात आली आहेत. या एकात्मिक पाठ्यपुस्तकांना शाळांमधून मिळणाया प्रतिसादाचा आढाव..

नेट-सेट, पीएचडीधारक प्राध्यापक करताहेत वेठबिगारी !

पदवी महाविद्यालयात काम करणाऱ्या प्राध्यापकांची स्थिती वेठबिगारी सारखीच झाली आहे. या प्राध्यापकांना अतिशय तुटपुंजा पगार मिळत आहे. हे सर्व प्राध्यापक पोस्ट ग्रॅज्युएट असून नेटसेटधारक, तर काहींनी पीएच. डी. देखील मिळवली आहे.  कायमस्वरूपी प्राध्यापक एकीकड..

पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप...

विपीठ अनुदान आयोगाने (यूजी) पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यारांना इंटर्नशिपसाठी मार्गदर्शक सूचना मसुदा प्रसिद्ध केला आहे. संशोधन त्यानूर तीन वर्षे पदवीच्या विद्याथ्यांना ६० १२० तास इंटर्नशिप, तर चार वर्षे दवीच्या विद्यार्थ्यांना कार्यप्रशक्षण (रिसर्च इंटर्नशि..

फार्मसी कॉलेजांचा फुगवटा...

Maharashtra : Mumbai ; शिक्षण क्षेत्रातून चिंता; शिक्षणाचा दर्जा घटण्याची शक्यता व्यक्त...  राज्यात यंदा डी.फार्मसीची १३६, तर बी.फार्मसीची ५७ नवी कॉलेज सुरू झाली आहे. त्यातून यंदा फार्मसीच्या रिक्त जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, डी.फा..

राज्यात १ हजार ४९९ नवीन कॉलेज सुरू करणार...

Maharashtra : Pune ;राज्यात २०२४ ते २०१९ या पंचवार्षिक बृहत आराखड्यास बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या (माहेड) बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात १ हजार ४९९ नवीन कॉलेज सुर..

ISRO मध्ये असलेले हजारो शात्रज्ञ येतात कोणत्या संस्था/कॉलेज मधून ?

चांद्रयान ३ च्या यशानंतर इसरोवर आणि त्यातील शात्रज्ञ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ते योग्यच आहे. अंतराळात यान पाठवणे, यान चन्द्र किंवा एखाद्या ग्रहावर उतरवणे या गोष्टी कल्पनेपलीकडील अत्यन्त अवघड, गुंतागुंत असलेल्या असतात हे आपण सर्वजण जाणतो. या म..

आयटीआय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’.

Mumbai, दि.12 : राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ चे आयोजन केले आहे. राज्यातील महाविद्यालय व औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना द..

'नीटी' मध्ये आता MBA...

Maharashtra : Mumbai ;नेशनल इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग (नीटी) संस्थेचे 'इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट मध्ये (आयआयएम) नुकतेच रूपांतर करण्यात आले आहे. मुंबईला देशातील २१वे "आयआयएम" मिळाले आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर आता 'नीटी'मधील पदव्युत्तर पद..

"शासन आपल्या दारी" शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना...

Maharashtra : कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते. गरजूंसाठी तो आधार तर ..

अभ्यासाच्या मानसिक तणावामुळे शालेय मुलीचा मृत्यू !

Maharashtra : Bid ;आपली मूल शिकून मोठी व्हावीत ही स्वप्न प्रत्येक पालकाचं असत. परंतु जीवघेण्या स्पर्धेत विद्यार्थ्याला दिवसभराची शाळा, कोचिंग क्लासेस आणि उरलेल्या वेळेत होमवर्क यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक प्रचंड टन येत आहे.  अशाच त..

आश्रमशाळेत विद्यार्थिनींना टॉयलेट साफ करायला लावणार का ?

Maharashtra :-राज्यात दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांची सामाजिक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी सन 1972-73 पासून क्षेत्र विकासाचा दृष्टीकोन स्वीकारण्यात आला आहे . अशा भागाचा मूलभूत विकास व्हावा आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा यासाठी तेथे मूळ केंद्र..

चालू वर्षात पक्षांच्या घरट्यांना विलंब !!!

पाली/गोमाशी: पावसाळा सृष्टीत नवजीवन नवं चैतन्य घेऊन येतो. मात्र मानवाच्या पर्यावरणामधील हस्तक्षेपामुळे गेल्या काही वर्षांमध्ये पावसाची सुरुवात ही अनियमित होत आहे.  यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे जून महिना अर्धा संपला तरीही पावसाचे आगमन झालेले नव्ह..

राज्य मंत्री श्री कपिल पाटील साहेब यांची शंभुदुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला उपस्थिती ...

Shahapur : Vasind ;शंभुदुर्ग प्रतिष्ठान संस्थेने 10वी व 12वी मध्ये यशस्वी झालेल्या ठाणे जील्हातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन वासिंद येथे केले होते.   या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री श्री कपिल पाटील ..

भाजी विक्रेत्याचा मुलाने केली यूपीएससी क्रॅक यूपीएससी उत्तीर्ण सिद्धार्थ भांगेचा पालकमंत्र्यांकडून सत्कार...

Maharashtra ; Pune, पुण्यातल्या एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने नुकतीच यूपीएससीची सीएसई परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. पुण्यातील खराडी इथे राहणाऱ्या सिद्धार्थ किशोर भांगे याने दुसऱ्याच प्रयत्नात मोठं यश मिळवलं असून, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यां..

भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील.

मुंबई ; भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे स..

सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत !

सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत !..

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना...

Maharashtra ; पालघर : महाराष्ट्र राज्यातील इतर मागासप्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थींनीचे राज्य व देशांतर्गत रु. 10. लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु. 20. लक्ष पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी बिनव्याजी शैक्षणिक कर्ज योजना. राविण्यात ये..

जननायक बिरसा मुंडा...

आज ९ जून, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा स्मृतिदिन. जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी रांची जवळील लिहती या खेडेगावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगमा मुंडा तर आईचे नाव करमी हातू असे होते. त्यांचे वडील शे..

तमन्ना आणि इम्रान यांची राज्यसेवा परीक्षेत 'दुहेरी' बाजी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) गेल्या वर्षी (२०२२) झालेल्या स्पर्धा परीक्षांचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालाचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे एका मुस्लिम दांपत्याला मिळालेले यश! तमन्ना हमीद शेख आणि इम्रान शफीक नायकवडी हे ते दांपत्य. राज्यस..

गोष्ट एका लोकनेत्याची !!!

मंचरला जाताना एक घाट आहे. या घाटात एसटी पोहोचली. जोरदार पाऊस पडत होता. हा पडता पाऊस पाहून माजी खासदार किसनराव बाणखेले यांची एका कार्यकर्त्यांने सांगितलेली गोष्ट आठवली.खासदार बाणखेले पाबळ परिसरात होते.पावसात भिजत रस्त्याने निघालेले. पाठीमागून एसटी आली.त्या..

तंत्रशिक्षण मंत्री किती पाकीट घेतले ?

किरण निचिते,मुंबई :- कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट ,६०४,स्नेहा अपार्टमेंट ,एस. एन. रोड ,तांबे नगर ,मुलुंड (प),मुंबई या संस्थेस भाषिक अल्पसंख्यांक दर्जा दिनांक १५ जून २००९ रोजी प्रदान करण्यात आला आहे.परंतु सदर संस्थेच्या संस्थाचालकांनी अलमूरी रत्नमाला इन्स्ट..

✍🏽नकारात्मकता' कशी येते ते पहा.

मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी,मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी!काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला,एका नव्याकोऱ्या, अलिशान, चकचकीत आणि देखण्या हॉटेलचा शुभारंभ होता,आतुन बाहेरुन, ते हॉटेल अतिशय भव्यदिव्य आणि सुंदर ह..

कॉम्पुटर आणि स्मार्ट मोबाईल मुळे माणस स्मार्ट झाली का ?

   अमेरिकेत देव नाही,ना मठ नाही,पण पाऊस मात्र वेळेवर आहे व भरपूर आहे.गेल्या 200 वर्षात दुष्काळ नाही.कुठले होमहवन नाही,ना कसली वारी नाही.कसले अभिषेक नाही,ना अनुष्ठानं नाही.हरिनाम सप्ताह नाही,ना पारायणे नाहीत.अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे..

नांदन नांदन होत रमाच नांदन महिलांचे प्रेरणा गीत.

नांदन नांदन होत रमाच नांदन,भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण हे आज महिलांचे प्रेरणा गीत झाले आहे.गीतकार प्रकाश पवार यांनी लिहलेल हे गीत आनंद शिंदे यांनी गायलेलं व हर्षद शिंदे यांनी स्वरबद्ध केलेले गीत आज घराघरात आवर्जून वाजत असते.प्रत्येक महिलांच्या तोंडी ह्..

Maharashtra HSC Result 2023 Date : विद्यार्थ्यांनो प्रतिक्षा संपली, इयत्ता 12 वीचा निकाल ‘या’ तारखेला लागणार

मुंबई Maharashtra Board HSC Result 2023 Date and Time : बारावी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असते. याच्याच आधारावर पुढचे मार्ग ठरत असतात. आता ती वेळ आली आहे . 25 मे रोजी बारावीचा निकाल लागणार आहे.   मुंबई : इयत्ता बारावी..

■ अंद्धश्रद्धा हटाओ , विज्ञानवादी बनो - जरा डोकं तर चालवा...

 मुंबईः ठाणे,●१. ‪बाळाला काळे टिके लावून त्याचे संरक्षण झाले असते तर भारतात बालमृत्यूदर शून्य असता.●२. गाडीला लिंबूमिरची लावून गाडीची सुरक्षा झाली असती तर भारतात अपघातांची संख्या शून्य असती.● ३. पूजा करून धंद्यात बरकत आली असत..