मुंबई

लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांविरोधातील लढाईत एकत्रित या- जितेंद्र आव्हाड यांची प्रकाश आंबेडकरांना हाक

हाविकास आघाडीत खळबळ उडाली असून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांविरोधातील लढाईत एणाले की, प्रमहाविकास आघाडीपासून फारकत घेत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकत्रित या अशी हाक राष्ट्रवादी शरद पवार ग टाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकरांना दिली आहे|आव्हाड म्हकाश आंबेडकाश आंबेडकर यांना हात जोडूनम विनंती आहे..

कळवा खाडीला पुन्हा अतिक्रमणाचा विळखा; जलवाहतुकीचे आराखडे केवळ कागदावरच !

Thane Kalwa Creek Bridge : ठाणे शहराला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला असून त्यातून मुंबई आणि कल्याण, डोंबिवलीकडं जाणारा जलवाहतुकीचा मार्ग काढण्याचा विचार गेली अनेक वर्ष सरकार करत आहे. परंतु, याच खाडीला कळवा इथं मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्यांचा विळखा..

मुंबईतील रस्ते, पदपथ धुवून काढणार...

Maharashtra : Mumbai ; हवेतील प्रदूषणाला कारण ठरणारी धूळ नियंत्रित करण्यासाठी आता संपूर्ण मुंबई धुवून काढली जाणार आहे. मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वदळीचे पदपथ स्वच्छ करून ते पाण्याने धुवून काढण्याची कामे..

"म्हणुनच मला मुंबई आवडते"

Maharashtra : Mumbai :शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता दिंडोशी आगाराची ३९८ क्रमांकाची महाराणा प्रताप चौक ते आरे कॉलनी या बसमार्गावरील बेस्ट बस साकीनाका येथे आली. त्यात २५ वर्षाची महिला चढली.  बस मध्ये ही महिला एकटीच होती, तिला रॉयल पाम्स ला जायचे होते...

मुंबईतील महागडी घरे नेतेमंडळींच्या आवाक्याबाहेरच !

Maharashtra ; मुंबई ;'म्हाडा'च्या मुंबईतील सोडतीमध्ये लागलेली महागडी घरे मंत्री, आमदारांकडून नाकारली गेली आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी ताडदेव येथील साडे सात कोटीच्या घरासाठी विहित मुदतीत स्वीकृती पत्रच दाखल केलेले नाही. हेच घर आमदार ना..

बारमध्येही सीलबंद मद्यविक्री ?

Maharashtra : Mumbai ;बारमधून सीलबंद मद्यविक्री परवानगीसाठी परवानगी शुल्क म्हणून पाच लाख रुपये आकारल्यास राज्यातील सात हजार बारमधून ३५० कोटी रुपयांचा महसूल जमा होऊ शकतो, त्यामुळे अशी परवानगी देण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे.साधारणतः बारमध्ये खुल्या स्..

कोकणात तटकरे पॅटर्न चालणार की फुसका बार ठरणार?

Mumbai :राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटी नंतर शरद पवार व अजित पवार हे दोन्ही गट लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून अजित पवार गटातील दहा मंत्र्यांना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे स्वतः प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांनी स्वतःच..

अण्णा भाऊ साठे भित्ती शिल्पाचे उदघाटन उत्साहात...

Mumbai : Kandivali ;कांदिवली पूर्व विधानसभेत लोखंडवाला येथे भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे भित्ती शिल्पाचे उदघाटन मंगळवारी आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमि..

मणिपूर महिला अत्याचार विरोधात मौन निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच आंदोलन...

मुंबई मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार होत आहे. महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर मौन निषेध आंदोलन करण्यात आले आहे. मुंबई विभागातील मंत्रालया जवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर आंदोलनात राष्ट्र..

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचे तिखट प्रतिउत्तर; म्हणाले "लोकं उत्सुक आहेत..."

Maharashtra : Mumbai ; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाकडून या मुलाखतीचा पहिला टीझर प्रसिद्ध केला आहे. या मुलाखतीचा पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करत खासदार संजय राऊतांनी जोरदार असं कॅप्शन ..

विधानपरिषदेत दिवंगत माजी विधान परिषद सदस्य डॉ. माणिकराव मंगुडकर, प्रभाकर दलाल यांना श्रद्धांजली...

मुंबई :-विधानपरिषदेचे माजी सदस्य डॉ. माणिकराव मंगुडकर आणि प्रभाकर दलाल यांचे निधन झाल्याने त्यांना विधानपरिषदेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेला शोक प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी सभागृहात मुख्यमंत्री श्..

बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कडक कायदा करणार - धनंजय मुंडे.

मुंबई : -  राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काहीजणांवर अलीकडे कारवाई झाली आहे, मात्र बोगस बियाणे, औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला असून, चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी क..

मुख्यमंत्र्यांकडून भर पावसात कोस्टल रोड व मिलन सबवेची पाहणी !

मुंबई, दि. 25: पावसामुळे सांताक्रुझ, मिलन सबवे या सखल भागामध्ये दरवर्षी पाणी साचून वाहतूक कोंडी होते. कालपासून मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील कार्यान्वित असलेल्या यंत्रणेची पावसात जावून प्रत्यक्ष पाह..

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच 'ज्युनिअर आणि सीनियर केजी'चे वर्ग !!!

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच 'ज्युनिअर आणि सीनियर केजी'चे वर्ग !!!..

कॉ. जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे लोकांसाठी संघर्ष - कॉ प्रकाश रेड्डी

मुंबई : स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही मुंबई हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर महाराष्ट्राची राजधानी म्हणून निर्माण झालेल्या या शहराचा पायाभूत विकास व्हावा यासाठी निर्भीडपणे व अभ्यासपूर्ण भाषणांनी ज्यांनी सभागृहात आण..

आर्थिक साक्षरता,सायबर संरक्षणबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार...

मुंबई, गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनि बी प्रा. लि. यांच्यात आज त्रि..

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला गती द्यावी...

मुंबई :राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याला गती देण्यासाठी सुकाणू समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये ‘एनईपी’..

जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधरा 3.0 पुरस्कारांचे वितरण...

किरण निचिते , मंत्रालय प्रतिनिधी  मुंबई, दि. 5 : विकास आणि पर्यावरण संवर्धन व जतन याला राज्य शासनाने महत्व दिले आहे. पर्यावरण पूरक विकासाला राज्य शासनाचे प्राधान्य असून राज्याला लाभलेला सह्याद्री पर्वतरांगा, समुद्र किनारे आणि पश्चिम घाट हा..

कर दात्यांना आता खरा न्याय मिळणार !!!!

 मुंबई ; सर्वोच्च न्यायालयाने काल ऑल इंडिया टॅक्स पेअर्स ऑर्गनायझेशन स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला, जी जगातील सर्वात मोठी संस्था असेल. कोणतेही सरकार या संस्थेच्या मान्यतेशिवाय मोफत वीज, मोफत पाणी, मोफत वितरण किंवा कर्ज..

 रोटरीने  दिव्यांगांना दिली आनंदाची दिवाळीभेट - सुमन आर अग्रवाल

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ व ३०७० यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रत्ननिधी संस्थेच्या सहकार्याने हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा परिसरात गोरगरिब-गरजू व दिव्यांगांसह विद्यार्थ्यांना दिवाळीच्या निमित्ताने आनंदाचे वाटप करण्यात आले...

महाराष्ट्र मंत्रालय को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या मंत्रालय शाखेचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

अनेकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन आणणाऱ्या महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने घेतलेली भरारी कौतुकास्पद असून नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत सोसायटीकडून यापुढेही अधिक दर्जेदार सेवा पुरवली जाईल, असा विश्वास सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला...

राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम आहे...

घरच्यांनी केलेला सन्मान हा पद्म पुरस्कारासमान ; योगेश वसंत त्रिवेदी आणि मुकुंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली कृतज्ञता

माझी जन्मभूमी नंदुरबार असून माझी कर्मभूमी अंबरनाथ आहे. ..