महाराष्ट्र

Ajit Pawar NCP : केंद्रात मंत्रीपद घेतले नाही, आता विधानसभेसाठी ८० जागांवर अजित पवार गटाचा दावा

 Ajit Pawar NCP : केंद्रात मंत्रीपद घेतले नाही, आता विधानसभेसाठी ८० जागांवर अजित पवार गटाचा दावा  लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फारसे यश मिळाले नाही. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला. त्यानंतर राष्ट..

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात काही नवीन चेहर्‍यांना स्थान.

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात काही नवीन चेहर्‍यांना स्थान...

घर चार पुल दोन ठेकेदारांना पोसतोय कोण ?

घर चार पुल दोन ठेकेदारांना पोसतोय कोण ?   मुरबाड दि ७ मुरबाड तालुक्यात सा बा विभाग हा सार्वजनिक चराऊ कुरण बनले असून विभागातुन रस्त्याच्या न..

कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांचा मोठा विजय, 2 लाखाच्या मातधिक्याने ठाकरे गटाचा उमेदवार पराभूत...

कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांचा मोठा विजय, 2 लाखाच्या मातधिक्याने ठाकरे गटाचा उमेदवार पराभूत... ठाणे जिल्ह्यातील कल्याण मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे निवडणुकीत उभे होते...

कुठलेही अपयश अंतिम नसते. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावे - अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे - अजित पवार* मुंबई दि. ४ जून - राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्य..

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज ठाणे लोकसभा निवडणुका 20 मे 2024 रोजी पार पडल्या असून दिनांक 04 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया 8.00 वाजल्यापासून न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे (प) येथे होणार आह..

माफी नाही, कठोरातील कठोर कारवाई करा : ॲड.धर्मपाल मेश्राम

 माफी नाही, कठोरातील कठोर कारवाई करा : ॲड.धर्मपाल मेश्रामजितेंद्र आव्हाडांच्या कृत्यावर आक्रमक पवित्रा : संविधान चौकात आव्हाडांच्या फोटोला मारले जोडे  नागपूर. महाडचा सत्याग्रह कशासाठी होता, आंदोलनाची भूमिका काय होती, याचा कुठलाही अभ्यास नसत..

कोकण पदवीधर मतदारसंघात वीस वर्ष पदवीधरांची फसवणूक

कोकण पदवीधरमध्ये मनसेने काय दिवे लावले? कोकण पदवीधर मतदारसंघात वीस वर्ष पदवीधरांची फसवणूक करणाऱ्यांची टोळीच आमदार पदावर बसल्याने पदवीधरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई पदवीधर असेल की कोकण पदवीधर असेल या ठिकाणी या प्रस्थापित पक्षांनी तरुणां..

करोडो रुपयांच्या . नळ पाणीपुरवठा योजना राबवल्या गेल्या असल्या तरी महाड तालुक्यातील पाणी टंचाई

शेल आदिवासी सह अन्य पाचही वाड्यांवर तीव्र पाणी टंचाई आदिवासी महिलांना घ्यावे लागत आहे विकतचे पाणी. करोडो रुपयांच्या . नळ पाणीपुरवठा योजना राबवल्या गेल्या असल्या तरी महाड तालुक्यातील पाणी टंचाई आजही कायम आहे. औद्योगिक क्षेत्रातील शेल गावातील आदिवासी व..

निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये - अजित पवार

 निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने   खचूनही जाऊ नये   अजित पवार  मुंबई दि. २७ मे - निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद ..

ठेकेदाराचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता?

ठेकेदाराचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता? ..

आजपासून नव्याने आरटीईच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरू.

आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ.  सन २०२४-२५ या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी या पूर्वी दि. १७ एप्रिल पासून ते १० मेपर्यंत बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि मा. उच्च न्यायालयाच्य..

पावसामुळे महावितरण यंत्रणेचे अतोनात नुकसान,

कर्जत तालुक्यात वादळ, पावसामुळे महावितरण यंत्रणेचे अतोनात नुकसान,वीजपुरवठा पुर्ववत करण्याची कामे युध्दपातळीवर, ग्राहकांकडून सहकार्याचे महावितरणचे आवाहन. दि.१३ मे २०२४ रोजी वातावरणात कमालीचा बदल झाल्यामुळे रायगड जिल्हा हवामान विभगाकडून खबरदारीच्या सूच..

प्रदूषण मंडळाच्या आशीर्वादाने राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील गटारे अवकाळी पावसातच झाली काळी निळी...

 महाड (मिलिंद माने)मागील चार दिवसापासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे एकीकडे शेतकरी आणि नागरिकांचे पुरते हाल होत असतानाच औद्योगिक क्षेत्रात मधील कारखान्यांचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. अवकाळी पावसाचा फायदा घेत कंपनी व्यवस्थापन आणि कंपनीमधील के..

अवकाळी पावसाचा पहिलाच फटका महाड आगाराला बसला..

पहिल्याच पावसात महाड एसटी स्टॅन्डला तळ्याचे साम्राज्य महाड मिलिंद माने) अवकाळी पावसाचा पहिलाच फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाड आगाराला बसला असून पहिल्याच पावसात महाड आगाराला तळ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे तर पहिल्याच पावसात अश..

राजकारणाला एक वेगळी दिशा .

राजकारणाला एक वेगळी दिशा ...

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर तांत्रिक अडचणी ..

लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरीलदासगाव खिंड वाहनांसाठी पावसाळ्यात धोकादायक अवकाळी पावसात दगडी आल्या महामार्गावरमहाड (मिलिंद माने) मुंबई गोवा राष्ट्रीय. महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जवळ पास प..

भिवंडी लोकसभा निवडणुकीतील प्रचार आता शिगेला पोहोचला..

भिवंडी लोकसभा निवडणुकीतील प्रचार आता शिगेला पोहोचला.. ..

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने सर्व क्षेत्रात प्रगतीचा उच्चांक गाठला :-डॉ.भारती पवार

 मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने सर्व क्षेत्रात प्रगतीचा उच्चांक गाठला :-डॉ.भारती पवारदिंडोरी लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांनी प्र..

महायुतीच्या घोषणांनी शहापूर तालुका दुमदुमला

महायुतीच्या घोषणांनी शहापूर तालुका दुमदुमला ..

सार्वजनिक बांधकाम आणि महामार्ग विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे महाबळेश्वर आणि वरंध दोन्ही घाट पावसाळ्यात डेंजर झोनमध्ये येण्याची शक्यता!

सार्वजनिक बांधकाम आणि महामार्ग विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे महाबळेश्वर आणि वरंध दोन्ही घाट पावसाळ्यात डेंजर झोनमध्ये येण्याची शक्यता! ..

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024..

पालघर (अ.ज.) लोकसभा छाननी अंती 13 उमेदवारांचे 21 नामनिर्देशनपत्र पात्र तर 4 उमेदवारांचे 5 नामनिर्देशनपत्र अपात्र

पालघर (अ.ज.) लोकसभा छाननी अंती 13 उमेदवारांचे 21 नामनिर्देशनपत्र पात्र तर 4 उमेदवारांचे 5 नामनिर्देशनपत्र अपात्र..

प्रशासन सोबत मिलीभगत असणाऱ्या कपिल पाटील यांच्यावर जनता प्रचंड नाराज…!!

 प्रशासन सोबत मिलीभगत असणाऱ्या कपिल पाटील यांच्यावर जनता प्रचंड नाराज......!!  जनदूत टिम  असल्याची अनेक कारणे आहेत त्या कारणांबाबत चर्चा करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिवंडी लोकसभा मतदार संघातील प्रशासनात ..

भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणूक

Maharashtra : Mumbai  भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणूक  माझा कुणा म्हणू मी....!!जनदूत टिम  *भिवंडी लोकसभेमधून दोन वेळा निवडून दिलेले भाजपचे खासदार कपिल पाटील सद्यस्थितीत पूर्णपणे नापास झालेले ....सांबरे हे एक तर भिवंडी लोकसभा मतदारस..

लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांविरोधातील लढाईत एकत्रित या- जितेंद्र आव्हाड यांची प्रकाश आंबेडकरांना हाक

महाविकास आघाडीपासून फारकत घेत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयाने महाविकास आघाडीत खळबळ उडाली असून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांविरोधातील लढाईत एकत्रित या अशी हाक राष्ट्रवादी शरद पवार ग टाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकरांना दिली आहे...

सगळ्यांचे लाडके व्हा..!!

Maharashtra :- Thane  सगळ्यांचे लाडके व्हा..!!रोज एक मिनिटे ही एक गोष्ट करा आणि सगळ्यांचे लाडके व्हा..!रमेश एक तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर. आपल्या आई वडिलांबरोबर राहात असतो. त्याचे मेघा नावाच्या एका मुलीवर प्रेम जडते. मेघा सुद्धा एक सॉफ्टवेअर इंजिनि..

" फास्ट टॅग द्वारे, जबरन टोल वसुली."

 मुंबई :- पालघर  " फास्ट टॅग द्वारे, जबरन टोल वसुली."  पालघर :- मुंबई अहमदाबाद महामार्ग NH48 म्हणजे " NHAI साठी कलंक आहे."  पहिले चार पदरी रोड बनवून टोल वसुली केली,. मग साहपदरी बनवून टोल वसुली झाली. ( काही ठिकाणी अज..

ओबीसी योद्धे शिवश्री- भरत निचिते यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस...

  चलो वालशेत! चलो वालशेत!पण ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येत आहे काय ?  बहुजन समजातील ओ.बी.सी. हा संख्यात्मकदृष्ट्या सर्वाधिक मोठा समाजघटक आहे. त्यामुळे या समाजाची एकूणच भूमिका सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्..

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान...

Maharashtra : Mumbai ;गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्य..

ओबीसी योद्धे शिवश्री- भरत निचिते यांच्या आमरण उपोषणाला प्रसिद्धी...

 उपोषणाच्या पहिल्याच दिवशी पावसाने हाहाकार माजवला. मांडव उद्ध्वस्त झाला, लाइट गेली आणि सर्वत्र पाणी साचले परंतु अडचणींना एकजुटीने तोंड देण्याचा वालशेतकर युवकांचा निर्धार मात्र पाऊस मोडू शकला नाही. ओबीसी योद्धे शिवश्री- भरत निचिते यांच्या आमरण उप..

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्याने घातली भावनिक साद...

Maharashtra : Mumbai ; महाराष्ट्रातील दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दीपावलीपूर्वी पीक विम्याची मदत नाही मिळवून दिली, तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा करणाऱ्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना आज शेतकऱ्याने "साहे..

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी धनंजय मुंडेंनी दिली खुशखबर !

Maharashtra : Mumbai ;राज्यातील जवळपास सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर अत्यंत गोड बातमी दिली असून, राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिल..

साडेसातशेहून अधिक ग्राम पंचायतीवर झेंडा फडकवत भाजप पहिल्या स्थानावर

कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच भाजपला घवघवीत यश- बावनकुळे Maharashtra : Gram Panchayat Ellections ;महाराष्ट्रातील ग्राम पंचायत निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेले नेत्रदीपक यश हा या राज्यातील जनतेने या लोककल्याणकारी सरकारवर पुन्हा एकदा दाखविलेल्या विश्..

मराठा समाज हिंदू नाही का?

Maharashtra : Maratha reservation ;ज्या देशात प्रत्येक समाज मी मागास असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करत असेल, त्या देशाची प्रगती कशी होणार? स्वतःला विश्वगुरु म्हणून स्वतःच्याच हाताने स्वतःचीच पाठ थोपटणा-या पंतप्रधानांना हे मागासपण दिसत नाही का? वर्षानुवर्षे..

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे मतदारांची चंगळ...

Maharashtra : elections ;ग्रामपंचायतींचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार वॉर्डा-वॉर्डात जेवणावळी वेळोवेळी देत असून दारू, मटण, बिर्याणीला मागणी वाढली आहे . ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला असून, उमेदवार यांच्याकडू..

महाराष्ट्राला औद्योगिक राज्य बनविण्यात कामगारांचा सिंहाचा वाटा - राज्यपाल रमेश बैस

Maharashtra : Mumbai ;कामगारांचे समर्पण, त्याग आणि कठोर परिश्रमाने महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील राज्य झाले आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी करण्यात आणि देशातील सर्वात प्रगतिशील आणि आकर्षक औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्राची प्रतिमा निर्माण करण..

उद्योगाला चालना देण्यासाठी अधिकाधिक उपक्रम हाती घ्यावेत – डॉ. नीलम गोऱ्हे

Maharashtra : Mumbai ;महाराष्ट्रात जागतिक गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने विविध देशांशी परस्पर समन्वय वाढण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, स्टार्ट अप आणि नवोपक्रम सुरु करणाऱ्यांना विशेष प्रोत्साहन मिळावे, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मॅग्नेटीक ..

लेखणीची बांधीलकी साहित्य ,समाज आणि संस्कृती यांना बलशाली करण्यासाठी वापरावी...

छत्रपती संभाजीनगर ता.३१ मानवी जीवनातील भावभावनांप्रमाणे समाज जीवनात निर्माण झालेल्या समकालीन प्रश्नांबाबत,व्यवस्थेबाबत, आव्हानांबाबत परखड व दिशादर्शक भाष्य करणे हे गझलकारांचे कर्तव्य आहे. आज गझलेची लोकप्रियता, कर्णप्रियता, हृदयप्रियता आणि नयनप्रियता अर्थ..

बदलापुरात धूर फवारणीच्या घोटाळ्यात कंत्राटदार सुळावर, अधिकारी मोकाट !

Maharashtra : Badlapur ; कोणत्याही ठेकेदाराने सादर केलेली कागदपत्रे बोगस आहेत की नाहीत याची तपासणी करण्याचे काम अधिकाऱ्यांचे होते. मात्र धूर फवारणीचा घोटाळा अंगलट येताच बदलापूर नगर परिषदेने कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून हात झटकले आहेत.  त्यामुळ..

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra : Mumbai ; केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युपीआय सेवेचा शुभारंभ...

Maharashtra : Pune ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची युपीआय सेवा आणि पगारदारांकरिता अपघात विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. बँकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. योग्य नियोजन त..

पेरलेलं उगवलं ! पण साठवायचं कुठं?, राज्यातील २० हजार गावांचा प्रश्न !

समितीने सुचविली २०,००० कोटींची योजना :'गाव तेथे गोदाम योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या पणन विभागाने नेमलेल्या समितीने १२ हजार ५०० कोटी रुपये खर्चून २० हजार गावांमध्ये गोदामे उभारण्याची योजना प्रस्तावित केली आहे. राज्यातील एकूण २७ हजार ९०० ..

शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योग राज्याबाहेर घालवण्याचे पाप भाजपाचेच - नाना पटोले

भाजपने आंदोलनाची नौटंकी करण्यापेक्षा एकनाथ शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगावी भाजपच्या पापांची यादी इतकी मोठी आहे की माफी मागताना घासून घासून नाक राहणार नाही.भाजपाच्या पापाचा घडा आता भरला असून जनताच त्यांना घरी बसवेल.मुंबई, देवेंद्र फडणवी..

पनवेल जगाच्या नकाशावर !

Maharashtra : Panvel ; कॉरिडॉर मुंबई व परिसराला दळणवळणाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडला जाणारा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणून कॉरिडॉरच्या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. १० वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेने वेग धरला आहे. मुंबई म..

अनेक दशकांनंतर पुन्हा शिवसेना समाजवादी एकत्र !

 शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर शिवसेनेला पुन्हा बळकट करण्यासाठी गेली अनेक दशके समाजवादी आणि धर्मवादी विचारांच्या पक्षांपासून अंतर राखून ठेवणारी उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा समाजवादी पक्ष आणि राजकीय वाटचाल करणार आहे.   येत्या रविवारी १५ ऑक..

विधान सभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनाच अपात्र का करू नये?

सर्वोच्च न्यायालयाने सविस्तर सुनावणी घेऊन सत्ता संघर्षाबाबत योग्य तो न्यायनिवाडा केला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात जी निरिक्षणं नोंदविली आहेत, त्यानुसार शिंदे गटाच्या १६ आमदारांनी मुळ शिवसेनेच्या अधिकृत प्रतोदांचा व्हिप झुगारला व पक्ष विरोधी कृती ..

"भोंदू बाबा "आणि "राम कदम" यांच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करा !

Maharashtra : Mumbai ;राज्यात आंध्र श्रद्धा निर्मूलनचा कायदा असताना देखील असे प्रकार घडतातच कसे ? राज्यात पोलीस नाहीत का? कंबल वाला बाबा महिलांसोबत करत असलेले कृत्य हे निंदनीय आहे. पोलिसांनी यासंदर्भात कंबल वाला बाबा आणि आयोजकांवर विनयभंगाचे गुन्हे दाख..

मंत्र्यांचा शाही थाट अन् २५२ रुपयांचे अनुदान देऊन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा !

Maharashtra : Mumbai ;नाशिक जिल्ह्य़ातील मालेगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला ११२ क्विंटल कांद्याचे अवघे २५२ रुपयाचे अनुदान दिले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मंत्र्यांचा शाही थाट आणि..

पोलीस निरीक्षकांची ८०० पदे रिक्त !

Maharashtra : New Mumbai :विविध सण, उत्सव तसेच निवडणूक बंदोबस्तासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पोलीस निरीक्षकांची राज्यात सुमारे ८०० पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. गृहखात्याकडून मागील दोन वर्षांपासून पोलीस..