आरोग्य जनतेचे

शुगर मुळे झालेली जखम, अवयव न काढता बरी होण्याचे एकमेव ठिकाण...

🙏 नमस्कार मंडळी...मी संतोष शिर्के मुंढर, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी, माझ्या पायाला जखम झाली होती आणि मला शुगर ( डायबिटीस ) असल्याकारणाने ती जखम बरी होत नव्हती, गुहागर, चिपळूण, मार्गताम्हाणे, कोल्हापूर आणि कर्नाटक असा बर्याच ठिकाणी फिरलो पण जखम काही बरी..

भारतात २०२० मध्ये जन्मली सर्वाधिक प्री-मॅच्युअर बाळं !

Delhi :२०२० हा कोविडच्या साथीचा काळ होता. भारतात सर्व आरोग्य यंत्रणा कोविडशी लढण्यात मग्न होत्या. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. याच काळात भारतात जगातील सर्वाधिक ३२ लाख प्री-मॅच्युअर बाळं जन्माला आली, अशी धक्कादायक माहिती लॅन्सेट या जगप्रसिद्ध नियतकालीकात प..

कुठलाही आजार आपल्याला का होतो?

आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे. पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल आपल्या मनाने अतिशय स्ट्रॉंगली स्विकारलेय की मला पोहायला येत नाही आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे तोही पोहतो. कारण त..

डीजे वाले बाबु - मला अंध नका करु.....

अनंत चतुर्दशी आनंदात पार पडली आपल्या लाडक्या गणरायाला आपण आनंदात विसर्जित केलं. ढोल ताशा आणि हा! आत्ता सध्या D J च्या ट्रेण्डिंग गजरात आपण नाचत, थिरकत गणपती बाप्पा ला निरोप दिला !दुसर्‍याच दिवशी मी'नेहमी प्रमाणे ओपीडी मध्ये नेत्ररोगाचे रुग्ण पाह..

निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक !

India : Delhi ; कोरोना व्हायरसनंतर आता देशात निपाह व्हायसमुळे (Nipah Virus) लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसची प्रकरणे आढळताच वैद्यकीय संस्थांनी इशारा देण्यास सुरुवात केली आहे.   दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिस..

माता व बालमृत्यू ! हे चाललंय काय? कधी घेणार सीरियसली ?

Maharashtra : Beed ;   शासनाकडून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु अद्यापही त्यांना हा आकडा कमी करण्यात यश आलेले नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे, तर मातामृत्यू हे शहरी भा..

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे...

Maharashtra : मुंबई ;मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता नि..

आहारात घ्या हे फळं आणि किडनी स्टोनला लांब ठेवा.

Fruits to Avoid Kidney Stone : तुम्हाला माहित आहे का तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास कधीही होऊ शकतो? पण काही फळे आहारात घेतल्याने ते टाळता येऊ शकते. हे कोणते फळ आहे जाणून घ्या.  बदलेल्या जीवनशैलीमुळे विविध रोग शरीरात मूळ धरतात. त्यापैकी एक किडनी स्..

आश्रम शाळेतील 170 मुलांना जेवणातून विषबाधा !

Maharashtra : सांगली ; जत तालुक्यातील उमदी येथे समता आश्रम शाळेतील मुलांना विषबाधा होऊन प्रकृती बिघडल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला आहे. एकाच वेळी 170 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं एकच धावपळ उडाली.   त्यानंतर रात्रीच्या सुमारास विषबाधा झाले..

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिये दरम्यान आदिवासी महिला रुग्णांकडून आकारली जात आहे फी...

जाहीर आव्हान""कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया" कुटुंब नियोजन शस्त्रक्रिये दरम्यान आमच्या गरीब आदिवासी महिला रुग्णांकडून महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण रुग्णालय कशेळे,ता.कर्जत,जि.रायगड कडून तीन ते चार हजार रुपये फी म्हणून वसूल करण्यात येत होते. याबाबत काही ..

" पिझ्झा आणि बर्गर पासून सावधान..."

वाचक हो, नुकत्याच संसदेच्या अधिवेशनात आपल्या आरोग्यमंत्र्यांनी पिझ्झा आणि बर्गर यासंबंधीच्या सादर केलेल्या एका अहवालात आपल्या देशात दरवर्षी पिझ्झा आणि बर्गर च्या अतिसेवनामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांमुळे सुमारे पाच लाख 50 हजार मृत्यू होतात असे नमूद केल्..

खवा, मावा तपासायचा की चिकनमधला 'उंदीर' शोधायचा !

Maharashtra : Mumbai ;  वांद्र्याच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये चिकन थाळीत उंदीर सापडल्याने शहरातील हॉटेल्स आता अन्न व औषध प्रशास (एफडीए) न विभागाच्या रडारवर आले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत प्रत्येक हॉटेलची कसून तपासणी करण्यासाठी एफडीएने विशेष म..

कळवा हॉस्पिटलचे ऑडिट करा; एसआयटी चौकशीची शिवसेना ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखाची मागणी...

Thane : Kalwa ; कळवा रुग्णालयाच्या हलगर्जी कारभाराने दोन दिवसात २२ रुग्णांचा हकनाक बळी गेला आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे ऑडिट करा; मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत एसआयटी नेमून चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख आणि माजी न..

कळवा हॉस्पिटलमधील घटनेची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली माहिती...

Maharashtra : ठाणे ;कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये घडलेल्या दुःखद प्रकरणाची माहिती मिळताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संपर्क साधला.   घटनास्थळी तातडीने जाऊन..

सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’, दि. 15 ऑगस्ट 2023 पासून अंमलबजावणी...

Mumbai : 12 Aug; सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते.   यापुढे सार्वजनिक आरोग्य वि..

साथरोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत.

Maharashtra : Mumbai ; पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्य आणि साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. त्यामुळे विभ..

पावसाळ्यात पालेभाज्या खाताना तुम्ही कशाप्रकारे काळजी घ्याल?

शिजविण्यापूर्वी धुऊन घेणे गरजेचे,  ऋतूनुसार आपल्या आहारात बदल करणे आवश्यक असते. उन्हाळ्यात आपण जास्त पाणी पितो आणि शरीराला ऊर्जा मिळतील असे पदार्थ खातो. तर, थंडीच्या दिवसांत भूक वाढल्याने नकळत आपला आहारही वाढतो. पावसाळ्यातही गरम आणि हलका आहार घे..

माणसाची बुद्धी गंजते?

संगणक कसा चालतो? त्यामध्ये काय आहे की त्यामुळे त्याला माणसाची बुद्धी असल्याचा भास निर्माण होतो? सगळेच तंत्रविज्ञान माणसाने स्वत:साठी निर्माण केले आहे. पण संगणक माणसाला सल्ला देतो असे दिसते.त्यामुळे हे शास्त्र काही वेगळे आहे. निश्चितच विज्ञान खूप प्रगत झाल..

कोविड महामारीत मोलाची सेवा बजावत, साथ दिलेल्या १०८ आपत्कालीन सेवेतील कर्मचारी मात्र वा-यावर ?

मुरबाड -:दि १७ महाराष्ट - सरकारने गोर गरीब जनतेला निःशुल्क १०८ नंबरची आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली. या सेवेचा सर्व जनतेला लाभ झाला व होत ही आहे.   प्रसूती, सर्प दंश, रस्त्यातील आपघत, हृदय विकार, इत्यादी आजारातील रुग्णांना घरून रुग्णालय ,रुग..

अवघ्या १ वर्षांत १०,५०० हुन अधिक रुग्णांना ८६ कोटी ४९ लाखांची मदत वितरित; मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय...

अवघ्या १ वर्षांत १०,५०० हुन अधिक रुग्णांना ८६ कोटी ४९ लाखांची मदत वितरित; मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय... ..

पर्यावरणाची काळजी असेल तर 'ही' एक गोष्ट नक्की करा; बराच फरक पडेल !

ठळक मुद्दे :-लँडफिल करण्यात आलेले प्लास्टिकचे कोणतेही प्रमाण पर्यावरणाला हानीकारक आहे.जर प्लास्टिकचा पुनर्वापर करणे निवडले तर आपण लँडफिलची जागा कमी करू शकतो.प्लॉस्टिकचा पुनर्वापर हे भविष्य आहे, म्हणून आपण याला स्वीकारूया.कल्पना करा की, एक कचऱ्याचा ट्रक नद..

नवीन वैद्यकीय, परिचर्या आणि भौतिकोपचारमहाविद्यालयांसाठी जायकाकडून अर्थसहाय्य घेणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन.

मुंबई, दि. २३ : राज्यात वैद्यकीय शिक्षण व तृतीयक आरोग्य सेवेच्या विस्ताराच्या अनुषंगाने वैद्यकीय, परिचर्या व भौतिकोपचार अभ्यासक्रमाची नवीन शासकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवेची गुणवत्ता सर्वसमावेशकपणे वाढविण्याचा शासनाचा मानस..

आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे महाराष्ट्रातील सर्व 12 कोटी जनतेला एकिकृत कार्ड - केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया.

मुंबई : आयुष्यमान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना एकिकृत पद्धतीने राबवून महाराष्ट्रातील संपूर्ण 12 कोटी नागरिकांना संयुक्त कार्ड देण्यात येणार आहे. या योजनेतून 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियेसह उपचार मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती ..

आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार ...

मुंबई : धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणा-या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून दि. 1 सप्टेंबर 2006 पासुन धर्मादाय योजना अंमलात आलेली आहे. या योजनेनुसार धर्मादाय रुग्णालयांकडून निर्..

कुपोषणाची समस्या तीव्र

देशातील कुपोषणाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीअंतर्गत केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने असे सांगितले आहे की देशभरात तब्बल ३३ लाख बालके कुपोषित आहेत...

देशी गाईचे महत्व

भारतीय वंशाच्या वळुंची सक्तीने कत्तल करण्यात आली... परदेशातुन प्रचंड मोठ्या प्रमाणावर जर्सी, होल्स्टेन फ्रिजियन या घाणेरड्या प्राण्यांचे वीर्य आयात करुन त्या वीर्यामार्फत देशी गायी भरवुन त्याना नासविण्यात आले... ..

देवदूतांचे देवाघरी जाणे वेदनादायी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार उडवला आहे. ..

चला, हसू या !

आजूबाजूला थोडे निरीक्षण केल्यावर लक्षात येते की काही व्यक्ती सदैव हसतमुख, आनंदी असतात...

मानसिक आरोग्याचीही काळजी.. आजची गरज

दैनंदिन जीवन जगताना अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जाव लागत...

१ एप्रिलपासून आरोग्य विमा महागणार

महागाईची झळ आधीच सर्वसामान्यांना बसत असताना आता त्यात आणखी भर पडणार आहे...