संपादकिय

दोन वर्षाची यशस्वी वर्षपूर्ती - रूपाली चाकणकर

State Commission for Women ;आज राज्य महिला आयोगाचा पदभार स्विकारून दोन वर्षाचा यशस्वी व समाधानकारक प्रवास पुर्ण झाला. पदभार घेतल्यानंतर जाणवले की सर्वच प्रश्न महत्त्वाचे आहेत.  त्यात बालविवाह, विधवाप्रथा, कौंटुबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणा..

शिर्डी साईबाबा, सिद्धीविनायक, लालबागचा राजा या देवस्थानांत करोडोच्या वर्गणी चे काय होते? : नाना पाटेकर

नाना पाटेकर यांचा ब्लॉग वाचायलाच हवा. ब्लाॅग असा आहे:शिर्डी साईबाबा प्रत्येक वर्षीचे मिळणारे डोनेशन - ३५० करोड + सोने ३२ करोड, + गुंतवणूक ४२७ करोड.सिद्धीविनायक, मुंबई: पैसे - २०० करोड , FD : १२५ करोड. लालबागचा राजा:१८ करोड कमाई फक्त गणपतीच्या १० द..

गांधी विचारांची दिशादर्शकता...

गांधी हे माणसांमधील विवेक, शहाणपण आणि सद्सद्विचाराचे नाव होते. सत्याची धारणा त्यांच्या राजकीय जीवनातही सुटली नाही. सत्तेचा प्रभाव पडावा असे त्यांच्या हाती काहीच नव्हते. मात्र गांधी हा माणूस नैतिकतेच्या सर्वोच्च उंचीवर होता. मानवी मूल्यांची वाट चालणारा निर..

सरकारी कागदपत्रांसाठी आता केवळ 'जन्म दाखला' पुरेसा !

 केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी (दि.१४ ऑक्टोंबर) जन्म आणि मृत्यूची नोंदणी (सुधारणा) कायदा १ ऑक्टोबरपासून लागू होईल, असे स्पष्ट केले आहे. या नियमांतर्गत जन्म-मृत्यूची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच अनेक सरकारी कामांसाठी ‘जन्म दाखला̵..

जंगली रम्मी खेळून लाखो तरूण कर्जबाजारी !

वाढती महागाई व बेरोजगारीने कळस गाठल्याने गोर गरीब, मजूरा सह शेतकरी व मध्यमवर्गीय जनता हल्ली बेजार आहे. नेहमिच्या पावसाच्या असंतूलनामूळ शेतकऱ्यांच्या ऊत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे.  सरकारी शाळांत सक्तीच्या शिक्षणाचा अभाव आहे. शिकून नौकऱ्यां नाह..

खुर्चीचे मोल आणि सामान्य...

तुमच्या लक्षात येतंय का की एकाच प्रकारचे चोर या देशाच्या छाताडावर चढून बसले आहेत. या पक्षातून त्या पक्षात जातात, त्या पक्षातून या पक्षात येतात… चोर होते तेच आहेत! एक राजकीय पक्ष नुकसान करतो. मग त्याची भरपाई करण्यासाठी दुसऱ्याला आणा- तो अधिक नुक..

प्रधानमंत्री कुसुम योजना : दिवसाच्या मोफत वीजेमुळे शाश्वत सिंचनाची सोय

कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, साम..

“शासन आपल्या दारी..!”

कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, साम..

कौतूकाची थाप कुठेच कमी पडायला नको

यावर्षीचा दहावीचा रिझल्ट लागला आणि पहिल्यांदाच करोनाच्या कृपेने एका अनोख्या रिझल्टला विद्यार्थी आणि पालक सामोरे जात आहेत...

घरोघरी मातीच्या चुली

पुरुषांपेक्षा स्त्रियांना संधी कमी असणे, ही काही एकट्या भारताची समस्या नाही. घरोघरी मातीच्या चुली, तसा जगभरचाच हा प्रश्न. संस्कृती, धर्म, रूढी, चालीरीती, सामाजिक समज यांच्या पाशांत स्त्रिया जखडल्या गेल्या आणि हे जग पुरुषांचे झाले..

उत्तराखंडची कमान तीरथसिंग रावत याच्या हाती

राज्ये आकाराने लहान केल्याने त्यांच्या उन्नतीचा वेग खरोखरच वाढतो काय, याचे निष्पक्ष मूल्यांकन व्हायला हवे; तसेच आकाराचे मोठेपण राज्यांच्या प्रगतीतील अडथळा असते काय, याचाही विचार व्हायला हवा…..

कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घसरतो आहे

बाजारपेठा तर पूर्वीसारख्याच गजबजल्या असून, लग्नकार्येही धूमधडाक्यात सुरू झाली आहेत. संकटावर मात करीत व त्यातून बाहेर पडत हे सर्व सुरू झाले आहे; परंतु याचा अर्थ कोरोना संपला आहे असे नाही...