जैन धर्माचे चोविसावे तीर्थांकर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक भगवान महावीर. भगवान महावीर यांचा जन्म वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व ५९९ मध्ये झाला...
भारत देशाची ओळख कृषिप्रधान देश म्हणून जगात आहे, ती येथील वातावरण, पीकपद्धती आणि उदरनिर्वाहचे प्रथम साधन म्हणून शेती असल्यामुळेच काळानुरूप शेती बदलत गेली...
तुंबाडचे खोत या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक श्रीपाद नारायण पेंडसे
श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म मुर्डी (जि.रत्नागिरी) येथे झाला. बी.एस्.सीपर्यंतचे शिक्षण मुंबईला पार पडले. मुंबईच्या बेस्टमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले...
"संयम म्हणजे काय..? युध्द कोरोना विरुद्ध..
का झाला आहे.अद्बालीचे आक्रमनही उत्तरेकडूनच होते.त्यावेळी दिल्लीवर सत्ता होती मराठयांची,याचाच अर्थ महाराष्ट्रावरच आक्रमन होते...
आपल्या शौर्याने ब्रिटिशांना घाम फोडणारी, एक विस्मृतीत गेलेली वीरांगना- महाराणी अवंतीबाई
१८५७ च्या उठावात सामर्थ्य गाजवणाऱ्या झाशीच्या राणीची कथा आपल्याला सर्वाना माहिती आहे, पण झाशीच्या राणीच्या बरोबरीने एक अजून शूर महिला लढली होती, जिचा इतिहास आज फारसा कोणाला परिचित नाही. पण तिच्या कर्तृत्वाने इंग्रजांना घाम फोडण्यात ती यशस्वी झाली होती. ..
अखेरच्या श्वासापर्यंत शंभू महाराजांची साथ न सोडणारे ‘कवी कलश’ कोण होते?
इतिहासकारांनी बखरकारांनी सर्वात जास्त अन्याय केलेली व्यक्ती म्हणजे कवीराज कलश. छत्रपती संभाजी महाराजांना अखेरच्या क्षणापर्यंत साथ दिलेल्या कवी कलशाची गेल्या काही वर्षापर्यंत बरीच बदनामी करण्यात आली. त्यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचू दिला नाही..
सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान या तिघांना मागे टाकत बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अक्षयकुार लवकरच ऐतिहासिक विक्रम रचणार आहे. यावर्षी त्याचे तीनचित्रपट प्रदर्शित झाले आणि तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. एकंदरीत वर्षभरातील त्याच्या चित्रपटांची कमाई 1000 कोटी रुपयांचा आकडा गाठणार आहे...