संस्कृती

🔸कोजागरीची कथा🔸

एका गावात एक अत्यंत गरीब माणूस होता... एक दिवस त्याचे पत्नीबरोबर भांडण झाले. त्यानंतर तो माणूस पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडला. दिवसभर उपाशीपोटीच फिरत संध्याकाळी समुद्राच्या काठा काठाने तो एका अरण्यात आला. तिथे त्याला तीन नागकन्या दिसल्या. त्या विचार करीत..

जाणून घेऊया, रक्षाबंधन सणाचे महत्त्व !

श्रावण पौर्णिमेला येणार्‍या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या रक्षाबंधन या सणामागील ..

अधिक मास – [पुरुषोत्तम मास ]

हिंदू पंचांगानुसार सुमारे साडे तीन वर्षानी अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास येत असतो.प्रत्येक वर्षाचे १२ महिने असतात, मग हा १३ वा महिना कुठून आला ? ह्यामुळे सर्वांगानी वर्षाचे गणित बिघडणार नाही का? असा प्रश्न कुणालाही पडावा.   वास्तविक तो योग्य द..

मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास हा मोलाचा साहित्य दस्तावेज : मंत्री सुधीर मुनगंटीवार.

मुंबई, दि.11 जुलै 2023 :मराठी संगीत रंगभूमीच्या उज्ज्वल कालखंडाचा इतिहास हा ग्रंथरुपाने येणे आवश्यकच आहे. त्यामुळेच शब्द-स्वर लेण्यांची संगीत नाट्य गौरवगाथा असणाऱ्या या मराठी संगीत रंगभूमीच्या तीन खंडात प्रकाशित होणाऱ्या ग्रंथास आवश्यक ते सर्व सहकार्य केल..

'बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर - मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे...

पंढरपूर दि. 29 : बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्यांच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असे ..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वच्छता दिंडीचा समारोप, आषाढी वारीत स्वच्छतेचे उत्तम नियोजन - मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

पंढरपूर दि. 29 ;पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप समारंभात बोलताना व्यक्त केला.पंचायत स..

कविवर्य भाई मयेकर यांना अष्टगंध जीवनगौरव पुरस्कार ; शनिवारी विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार...

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि महाराष्ट्र विधानमंडळाचे माजी विशेष कार्य अधिकारी मित्रवर्य श्री. सुभाषचंद्र उर्फ भाई मयेकर यांना अष्टगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शनिवार, २४ जून २०२३ रोजी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृ..

विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेसाठी इफ्को टोकियो विमा कंपनीची निवड...

मुंबई, दि.२४: राज्यशासनाने वारकऱ्यांसाठी नुकतीच जाहीर केलेली ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ राबविण्याकरिता विमा हप्ता भरण्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कं. लिमिटेड या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीस विमा हप्त्यापोटी ..

साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर ...

नवी दिल्ली, 23 : साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी विशाखा विश्वनाथ या युवा साहित्य‍िकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना..

नवी मुंबई येथील बालाजी मंदिर, राज्याचे नवे तीर्थस्थळ...

नवी मुंबई येथील बालाजी मंदिरराज्याचे नवे तीर्थस्थळ होईल -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलिबाग,दि.7;नवी मुंबईतील उलवे येथे साकारण्यात येत असलेले बालाजी मंदिर हे राज्यातील भाविकांचे नवे तीर्थस्थळ होईल, ..

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे, भारतीय बालकल्याण परिषदेचे आवाहन

मुंबई,भारतीय बालकल्याण परिषद (इंडियन कौन्सिल फॉर चॉइल्ड वेल्फेअर अर्थात आयसीसीडब्ल्यू) नवी दिल्लीतर्फे दरवर्षी मुलांनी बजावलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात येतात. २०२३ च्या पुरस्कारांसाठी १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवा..

🍃🌹🙏घराचे वास्तुशास्त्र🍃🌺🙏

            जिथे आपण सर्वजण एकत्र राहतो, एकमेकांना आधार देतो, सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक्त आनंदी नसावी तर समाधानी असावी. आनंद हा भौतिक पातळीवर असतो आणि समाधान आत्मिक पातळीवर असते. साखर..

बांबू उत्पादनातून समृद्धी

दरवर्षी 18 सप्टेंबर या दिवशी जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ..

समाजमाध्यमे आणि गोपनीयता

नव्या सहस्रकाच्या पूर्वसंध्येला झालेल्या आंतरजालाच्या (इंटरनेट) सार्वत्रिकीकरणानंतर विदेची (डेटा) निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली...

कधी बदलणार समाजाची मानसिकता?

युनायटेड स्टेट ऑफ पॉप्युलेशन फंड (यूएनपीएफ) या लोकसंख्या विषयी अभ्यास करणाऱ्या जागतिक संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे...

श्रद्धांजली

प्रेतावरी फुलांची ओंजळ कशाला। मेल्यावरी माणसाचे कौतुक कशाला॥..

अहिंसेचे प्रतीक भगवान महावीर

जैन धर्माचे चोविसावे तीर्थांकर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक भगवान महावीर. भगवान महावीर यांचा जन्म वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व ५९९ मध्ये झाला...

यशस्वी शेतकरी उद्योजक - विष्णू पाटील

भारत देशाची ओळख कृषिप्रधान देश म्हणून जगात आहे, ती येथील वातावरण, पीकपद्धती आणि उदरनिर्वाहचे प्रथम साधन म्हणून शेती असल्यामुळेच काळानुरूप शेती बदलत गेली...

।। श्री राम नवमीचे महत्त्व ।।

।। श्री राम नवमीचे महत्त्व ।। ..

तुंबाडचे खोत या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक श्रीपाद नारायण पेंडसे

श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म मुर्डी (जि.रत्नागिरी) येथे झाला. बी.एस्.सीपर्यंतचे शिक्षण मुंबईला पार पडले. मुंबईच्या बेस्टमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले...

नाथसंप्रदायाच्या इंटरनॅशनल सेमिनारमधील चवंडके यांचा सहभाग महाराष्ट्रास भूषणास्पद -प्रा.डाॅ.अनिल सहस्त्रबुध्दे

या सोहळ्यासाठी निघालेल्या चवंडके यांना आनंदोत्सव परिवाराकडून सन्मानित करून निरोप देण्यासाठी झालेल्या विशेष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते...

आयुष्यभर देशहितासाठी प्राणपणाने झटणारे क्रांतीवीर बाबाराव सावरकर

क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव दामोदर सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू...

डॉ. जयंत नारळीकर यांचे विचार मराठी साहित्याला नवा आयाम देणारे ठरतील

सुमारे पाच दशकाहून अधिक काळ डॉ.जयंत नारळीकर यांच्या लेखनाने मराठी वाचकांना केवळ जगाचेच नव्हे, तर ब्रह्मांडाचे ज्ञान दिले...