मुखपृष्ठ कथा

टाइम्स स्क्वेअरवर मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पाहून अमेरिकेतील मराठी तरुणाची छाती अभिमानाने फुलली!

 Maharashtra : Mumbai टाइम्स स्क्वेअरवर मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पाहून अमेरिकेतील मराठी तरुणाची छाती अभिमानाने फुलली! व्हिडिओ पाहताच उच्चशिक्षित मराठी तरुणाने थेट टाइम्स स्क्वेअरमधूनच दिल्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा  ..

राष्ट्रवादी मंत्र्यांना आजच खाते वाटप? अजितदादा पवारांकडे अर्थ खाते?

मुंबई (मिलिंद माने)राज्यातील शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना आजच रात्रीपर्यंत खातेवाटप जाहीर केले जाणार असून अर्थमंत्रीपद अजित दादा पवार यांच्याकडेच राहणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.राज्यातील सरकारमध्य..

असंवैधानिक सरकारची वर्षपूर्ती नव्हे तर वर्षश्राद्ध !

गद्दारी करून मुख्यमंत्री पद मिळवलेले एकनाथ शिंदे व शिवसेना फोडण्यासाठी डिमोशन होऊन उपमुख्यमंत्री पद स्विकारावे लागलेले देवेंद्र फसवणीस या बिलंदर जोडीच्या असंवैधानिक सरकारला आज वर्ष झाले आहे. संपुर्ण वर्ष कोर्ट कचेरी, दिल्ली वा-या व सोबत आलेल्या आमदारांची ..

पालघर जिल्ह्यामध्ये 2 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी !

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गतराज्यातील 35 लाख लाभार्थ्यांना लाभ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‘शासन आपल्या दारी’ या अभियानामध्ये रोजगार मेळावा देखील घेण्यात आला आहे. 2 ते 3 हजार तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. या अभियानाच्या माध्य..

श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती...

मुंबई, दिनांक 11 : श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना प्रत्यक्ष भेटून केली. सध्या मुख्यमंत्री कश्मीर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी मनोज सिन्हा यांची ..

Opposition Unity Lok Sabha: विरोधी पक्षांच्या एकजुटीचा फॉर्म्युला तयार? 450 जागांवर कोणत्या पक्षांचा असणार उमेदवार, पाहा राज्यनिहाय अंदाज

Opposition Unity: 2024 मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा येथे होणाऱ्या बैठकीत फक्त त्या पक्षांना बोलावण्यात आले आहे, जे आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवतील..

एक दुर्दैवी पंतप्रधान !

कुठल्याही देशाचा पंतप्रधान हा त्या त्या देशाचा अभिमान असतो पण अपवाद आहे तो भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा. कुठल्याही नालायक माणसाची अवहेलना झाली नसेल, एवढी निंदा नालस्ती आपल्या देशातील लोकांनी मोदींची केली आहे. विशेष म्हणजे आपल्यातील कित्येकांनी..

राजदंड येणार नरेंद्र मोदींच्या हाती !

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :नवीन संसदेच्या उद्घाटनाला तामिळनाडूतील विद्वान पुरोहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेंगोल प्रदान करतील. सेंगोल हा एक राजदंड आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट 1947 ला रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी देशाचे पहिले पंतप्रध..

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 26 जानेवारी 2023 पूर्वी?

महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पाय उतार करून सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनानंतर म्हणजे 26 जानेवारी 2023 पूर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

शिवसेना बंडखोर महा विकास आघाडीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार

शिवसेना बंडखोर महा विकास आघाडीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार ..

समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे चा OSD गोपीनाथ कांबळेचा प्रताप 420 कलम लागलेल्या संस्थेला खिरापत वाटून करोडोचा घोटाळा !!!!

आंधळेपणाने समाजाच्या कल्याण खाते चालविण्याचा चँग बांधलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्री कार्यालयात ठेवलेल्या गोपीनाथ कांबळे सारख्या लाचार पी ए ला ठेऊन राज्यातील समाजाचे कल्याण करणार आहात की गोपीनाथ कांबळे चा उद्धार करणार आहेत...

‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलिसांवर ओढले ताशेरे; म्हणाले…

एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर लोक प्लॅनिंग करून जातात, तेव्हा पोलीस काय करत होते. एवढ्या मोठ्या आंदोलनाची पोलिसांना कल्पना नसणे, हे पोलिसांचं अपयश आहे...

माळशेज घाटातील टोकावडे हेदवली रस्त्याचे काम बोगसPWD चे उप. अभियंता सत्यजित कांबळे झाले ठेकेदारी भागीदार

माळशेज घाटातील टोकावडे हेदवली रस्त्याचे काम बोगस PWD चे उप. अभियंता सत्यजित कांबळे झाले ठेकेदारी भागीदार..

रुग्णालये, कोविड केंद्रांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करा- नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेप्रतिनिधी

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. ..

ठाकरे सरकारने अखेर एसटी कर्मचारी संपावर तोडगा काढला !

गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा मुद्दा राज्यात चर्चेचा ठरला होता. ..

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. ..

सात वर्षात दोन वेळा मोदी सरकारचं शेतकऱ्यांसमोर सपशेल लोटांगण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१९) शुक्रवारी गुरु नानक जयंतीनिमित्त राष्ट्राला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली...

जेएसडब्ल्यू स्टील लि. वासिंद या कंपनीपासून नागरिकांच्या जिवाला धोका

वासिंद परिसरात असलेली जेएसडब्ल्यू स्टील लि. (जिंदाल) मानवीय जिवनाला धोका निर्माण झाला असून कंपनीच्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झारले असून, वासिंद परिसरातील धुक्याचे (धूर) वातावरण असल्याने होणारे प्रदुषण मानवी जीवनाला धोकादायक ठरत आहे...

मंत्रिमंडळाचा निर्णय : मुंबई महानगरपालिकेत ९ नगरसेवक वाढणार

मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे...

गरिबांना लुटायचे आणि उद्योगती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रमः नाना पटोले

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून गरिबांना लुटायचे आणि उद्योगमंत्री खिसे भरायचे हा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे...

आजही भक्तांसाठी हीच भूमी जिथे देव राहतो

आज श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पायाभरणी करण्यात आली...

2070 पर्यंत भारतातील कार्बन उत्सर्जन शून्यावर आणले जाईल’- पंतप्रधान मोदी

हवामानबदलासारख्या गंभीर समस्येवर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी COP26 परिषदेत जगासमोर भारताची भूमिका मांडली. ..

कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोविडमूळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल , वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले . ..

शहापूर येथे विधी सेवा आणि शासकीय योजनांचा महामेळावा

दुर्गम भागातील नागरिकांना आपल्या न्याय्य हक्कांची जाणीव करून देण्यासाठी विधी सेवा शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ..

“आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, दाबणारा कधीच जन्माला येणार नाही”

आपला आवाज कुणीच दाबू शकत नाही, अन् आपला आवाज दाबणारा कधीच जन्माला येऊ शकत नाही. ..

गुन्ह्यांचा तपास आता अधिक जलदगतीने, अचूकतेने होणार

राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे...

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील त्रुटीं दूर करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार - वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या डीसीपीएस योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा अभ्यास करून संघटनांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली...

अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा लाभ मतदारसंघातील नागरिकांना देण्यासाठी सजग राहून पाठपुरावा करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी असून प्रत्येक ठिपका हा राज्याचा मतदारसंघ आहे, हे मतदारसंघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होणार आहे त्यात आपल्याला विकासाचे रंग भरावयाचे आहेत. ..

डोंबिवलीतील पिडितेला न्याय नक्की मिळणार- विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

डोंबिवलीच्या घटनेचा पोलिसांकडून योग्यरितीने तपास सुरू असून सर्वच संशयितांना अटक करण्यात आली आहे. ..

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ..

बी एस एन एल चे नेटवर्क सुधारणार : कपिल पाटील

लोकसभेमध्ये जर टेलिकॉम वर तारांकित प्रश्न लागला तर सगळ्यात जास्त सप्लीमेंट्री प्रश्न हे बी एस एन एल याच विषयावर विचारले जातात. ..

ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गीय मुलांनी डॉक्टर होऊ नये म्हणून NEET आणली का ?: नाना पटोले

देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET परीक्षेचे आयोजन केले जाते...

समाजातील प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्याची राज्याची परंपरा अबाधित - उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याला आजवर लाभलेल्या प्रत्येक नेतृत्वाने प्रयत्न केले आहेत. ..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा

सिडकोच्या नवीन वसाहतींची निर्मिती करताना पुढील 25 वर्षांचा विचार करून नियोजन करावे. ..

महाराष्ट्रातील दोन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅाेरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार

आरोग्य क्षेत्राचा कणा असणा-या परिचारिकांना बुधवारी सांयकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील दोन परिचारिकांचा समावेश आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तर्फे सेवा व समर्पण अभियान

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे...

ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य तसेच केंद्र पुरस्कृत योजनांना गती द्या - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य तसेच केंद्र पुरस्कृत योजनांना गती देतानाच या योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वांनी सतर्क रहावे...

महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली...

महाराष्ट्राला चार राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान

महाराष्ट्रातील चार युवकांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आज केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. ..

राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार

राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. त्यामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा लवकरच पुन्हा गजबजणार आहेत. राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार सुरु आहे...

एमपीएससी च्या चेंडूवर राज्यपाल व आयोगाचा चौकार कि षटकार..!

भारत हा विकसनशील देश आहे..

पूरग्रस्तांना आवश्यक सर्व मदत करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे...

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे...

मुख्यमंत्र्यांनी पंढरपुर येथे घेतला कोरोनाविषयक आढावा

कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. ..

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस साजरा न करण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय

राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत,..

मुंबईच्या पावसाने घेतला २२ जणांचा बळी

मुंबईतल्या पावसामुळे एकूण २२ जणांचा मृत्यू झाला आहे. ..

ठाणे जिल्हाचा दहावीचा निकाल ९९.२८ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा ९९.२८ टक्के निकाल लागला आहे..

राज्यात पर्यटनविकासासाठी 250 कोटींचा निधी वितरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यातील महाबळेश्वर, एकवीरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातील समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांचा तातडीने निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. ..

ठाकरे सरकारने १६ महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर खर्च केले तब्बल १५५ कोटी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने मागील १६ महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल १५५ कोटी खर्च केले असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली आहे...

स्वप्निल लोणकर आत्महत्या : MPSC च्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ..